अनुक्रमणिका--चालू
क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक ३३४ १२-१२-१९५५ विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या
पंचतत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले
चारित्र्य बनविले पाहिजे. ४५६
३३५ २१-१२-१९५५ मराठवाड्याच्या प्रगतीसाठी स्वतंत्र
मराठवाडा हेच उचित. ४६०
३३६ १८-१-१९५६ मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे
कृत्य निषेधार्ह, ४६२
३३७ ५-२-१९५६ बुद्धाच्या व जैनांच्या अहिंसेत महदंतर
आहे. ४६३
३३८ १८-३-१९५६ भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक
महत्त्व आहे. ४६४
३३९ २४-५-१९५६ बुद्ध धर्माची लाट कधीही परत जाणार
नाही. ४६७
३४० १०-६-१९५६ स्वतंत्र विचारसरणीचे, स्वतंत्र वृत्तीचे
निर्भय नागरिक व्हा ! ४७३
३४१ २३-६-१९५६ एकेकाळी अफगाणिस्तान हा देश
संपूर्ण बौद्ध होता, ४७६
३४२ १४/१५-१०-१९५६ बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ४८२ ३४३ १५-१०-१९५६ मला धर्म जास्त प्यारा आहे आणि
त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार
आहे. ५२७
३४४ १५-१०-१९५६ राजकारणात भक्तीला विभूतिपूजेचे
रूप आले की, सर्वाधिकारशाही निर्माण
होण्याचे भय असते. ५३० ३४५ १६-१०-१९५६ बुद्धं सरणं गच्छामि ! ५३८
( एकतीस )