अनुक्रमणिका--वालू
क्रमांक तारीख पृष्ठ क्रमांक
१११ २०-११-१९३७ पुढाऱ्याच्या निधनानंतरही समाजकार्य
अव्याहत चालून ते चिरकाल टिकले
पाहिजे. ५८ ११२ ३१-१२-१९३७ अस्पृश्य समाजात एकी नाही ह्याचे कारण
जातिभेद हेच आहे. ६१ ११३ ३१-१२-१९३७ जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात
करण्याची तयारी ठेवा ६५ ११४ १-१-१९३८ राजकारणाचा गाडा ओढताना चाक
अंगावर येणार नाही ह्याची खबरदारी
घ्या, (90 ११५ १०-१-१९३८ साप-मुंगूस, उंदीर-माजर यांची कधी
मेत्री जमेल का ? ७२ ११६ १८-१-१९३८ राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेसाठी हिदू-
मुस्लीम विभक्तीकरण विनाशक, ७९ ११७ १२-२-१९३८ चातुर्वर्णामुळे हिंदुस्थानचा तहास व
अधःपात झाला. ८१
११९ १२/१३-२-१९३८ स्वातंत्र्य, समता व बंधुभाव ह्या तत्त्वावर
आधारलेली नवी पद्धती हे कामगार
संघटनांचे ध्येय असावे. ८७ १२० १२-२-१९३८ शील व सोजन्य नसेल तर शिक्षित माणूस
हिंस्र पशूपेक्षाही क्रूर व भीतिप्रद, ११४ १२१ २५-२-१९३८ गरिबांच्या पोटावर पाय ठेवणाऱ्या
सरकारने अधिकार त्याग करणेच इष्ट. ११९ १२१ ७-३-१९३८ गुन्हेगार आरोपीला दिलेली शिक्षा तहकूब
करणे म्हणजे कायद्याचे उच्छेदनच. १२३ १२२ १९-३-१९३८ सत्याग्रहाच्या यशाचे फळ माझ्या
एकट्याचेच नाही तर आपणा सर्वाचे. १२८
( चोवीस )