१४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
तर वर्णाश्रम हवा ; पण शेवटचा लागत असेल तर नको असा काही प्रकार नसेल ना ! हिंदुस्थानांत पहिला नंबर लागला म्हणून सर्वच ठिकाणी पहिला नंबर लागेल अशी अशा धरून वर्णाश्रमाचा आग्रह धरणाऱ्या लोकांना आतां जरा अक्कल आली तर येईल.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत ता. ३ जून १९२७.