कै. श्रीधर बळवंत टिळक ३५१
नव्हे-हिंदुस्थानावरील मोठीच आपत्ति आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छु माणसास कबूल करणे भाग आहे. (दुनिया, मुंबई, शनिवार, २ जून १९२८).
' दुनिया ' खास टिळक अंक, शनिवार, २ जून १९२८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखाखाली जे लेख प्रसिद्ध झाले होते ते माहितीच्या दृष्टीने चांगले
होते.' |
1: खैरमोडे, खंड ४ था, पृ. २-४, ११-१४.
† पाहा, परिशिष्ट - ३८.